गुढीपाडवा शोभायात्रा मालाड पश्चिम

मित्रानो जीवनात हसत आणि आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते असे देखील म्हणतात. माणसाने चांगले काम केले तर त्याला लोक त्याचं जाण्यानंतर देखील विसरत नाहीत. पूर्वी शिक्षण फक्त मुलांना दिले जात होते मात्र नंतर मुली शिकल्या आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव देखील जगभर पोहचवले. साक्षरता किती महत्वाची आहे हे सर्वाना समजले आहे. […]

Continue Reading

नवरीने चक्क घोड्याला नाचवले

मित्रानो लग्न म्हटले कि नवरा नवरी दोघांच्या घरी आनंदसह वातावरण असते. लगीनघाई म्हटलं कि दोन तीन महिन्या अगोदर पासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मुली पण आजकाल लग्नमांडवात नवरा नवरींना नाचत पोहचवतात. नवीन नवीन डेकोरेशन वेगळेपण लोक शोधून काढत असतात. तुम्ही आजवर अनेक लग्न पाहिले असतील. लग्नांच्या सगळीकडे विविध पद्धती असतात. कोणाकडे हळदी खूप जोरात असते […]

Continue Reading

कराड मध्ये बायकांनी केला राडा

नाचणे हि देखील एक कला आहे. नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद म्हणजे पार्टी म्हणता येईल. फक्त खाणे पिणे यालाच पार्टी म्हणत नाहीत तर नाचणे देखील त्यात येते. वरातीमध्ये तुम्ही डान्स केला असेलच तसेच हळद देखील असेल ज्यामध्ये तुम्ही डान्स केला असेल. काही लोकांना नाचायला खूप आवडते मात्र असे खूप कमी लोक असतात जे नाचतच […]

Continue Reading

मुरळींनी केला सुंदर डान्स खूप आवडेल

लग्न धुमधाम करावे असे अनेकांना वाटते. घरातील शेवटचे लग्न असेल किंवा लग्न एकदाच होत असे अनेकांचे विचार असतील त्यामुळे ते मोठे व्हावे असेच सर्वाना वाटत असते. खूप कमी लोक आहेत जे कोर्ट मॅरेज करून पैसे वाचवतात आणि ते पैसे भविष्यासाठी ठेवतात. पण ते तुम्हाला कितपत योग्य वाटते हे आम्हाला नक्की सांगा कारण माझ्या नजरेत ते […]

Continue Reading